सीधे मुख्य सामग्री पर जाएं

लातूर शहर व जिल्ह्यात जनता कर्फ्यू नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नका- जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर शहर व जिल्ह्यात सर्व दुकाने व आस्थापना पूर्वी प्रमाने सुरु राहतील, जिल्ह्यात ३ तारखेपासून जनता कर्फ्यू नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नका-  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत 

                लातूर शहरात पुन्हा २ तारखेपासून जनता कर्फ्यू लागु करण्यात येणार आहे व सर्व प्रकारच्या आस्थापना आणि दुकाने यांच्या साठी नविन नियमावली येणार आहे, या प्रकारच्या चर्चा आणि अफवांना अखेर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या कडून पूर्णविराम मीळाला.

प्रशासनाने जाहिर केल्या प्रमाने लॉकडाउन ३१ जुलै पर्यंत वाढवन्यात आला आहे. परंतु सर्व दुकाने व अस्थापना पूर्वी प्रमाणेच ९ ते ५ याच वेळेवर सुरु राहतील. जनतेने ज्या प्रकारे या पूर्वी सहकार्य केले त्याच प्रकारे यापुढे ही सहकार्य करावे व सोशल मीडिया व इतर कोनाकडूनही पसरविन्यात आलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नए असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत यांनी केली.